॥ श्री गणेशाय नमः ॥


लग्न म्हणजे प्रेम, हास्य, आणि मनःपूर्वक आनंदाचे क्षण. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि अविस्मरणीय प्रसंग असतो. दोन जीवांचे मिलन, दोन कुटुंबांचे एकत्र येणे आणि नव्या आयुष्याची सुरुवात याचा उत्सव म्हणजे लग्न.

चि. अक्षय
सौ.शैला व श्री. सुभाष मुरलीधर कैचे यांचे कनिष्ठ चिरंजीव.
श्री. सोमनाथ माधवराव कदम यांचे भाचे

चि. सौ. कां. स्नेहल
सौ. सुवर्णा व श्री.विकास बापूराव देवरे यांची सुकन्या.
श्री.गोरख व श्री. नवनाथ देवराम गुडघे यांची भाची
कुटुंब म्हणजे घराचं हृदय आहे. एक आनंदी कुटुंब स्वर्गासमान असतं.



दिवस
तास
मिनिटे
सेकंद

शनिवार दिनांक १९/०४/२०२५
सायं. ६.०० वा.
विवाहस्थळी

रविवार दि. २०/०४/२०२५
सायं ६:१५ वा.
विवाहस्थळ:
शेवंता लॉन्स, जत्रा हॉटेल रोड, नांदूर नाका, ता.जि. नाशिक.
दोन हृदयांची एकत्र यात्रा, एकमेकांच्या साथीने सफर असावी. तू माझ्या जीवनाचा आधार, माझ्या स्वप्नांचा विश्वास. तूच माझ्या जीवनाची कविता आणि संगीत असावी
आमच्या या नविन सुरवातीला तुमची ही साथ असावी.




